‘अ’धर्मसंसदेत द्वेषपूर्ण भाषणांना कोणाचे अभय?

रिद्वारच्या कथित ‘धर्मसंसद’मध्ये केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे हा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या घटनेसंदर्भात रविवार, 26 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 76 वकिलांनी भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांना पत्र लिहिले आहे.

या द्वेषपूर्ण भाषणांचे सु-मोटो दखल घेण्याची विनंती या

पुढे वाचा