भीमा कोरेगावमधील जयस्तंभ – राजकारण, जात आणि ब्रिटिशसत्तेची स्मृती

भीमा कोरेगावमधील जयस्तंभाच्या स्मृतींचा इतिहास अतिशय विस्मयकारक आहे. वर्तमानामध्ये प्रभुत्वसत्तेसाठी (hegemony) सुरू असलेल्या चढाओढीचे ठसे स्मृतींमधील चढाओढीवरही पडलेले असतात, याचा लक्षणीय दाखला म्हणून कोरेगावमधील या स्मारकाकडे बघता येते.

साम्राज्यवादी युद्धातील एका रक्तरंजित लढाईची स्मृती जतन करणारे हे स्मारक आहे.

पुढे वाचा

स्वातंत्र्य चळवळीत मुसलमानांचा सहभाग

 “१८५७ ते १९४७ या ९० वर्षाच्या काळात झालेल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा साधार व सविस्तर इतिहास अद्याप लिहिला गेलेला नाही, तसेच सामन्यात: इंग्रजी भाषेतच उपलब्ध असलेल्या साधनांच्या साह्याने आजही इतिहास लेखन केले जाते. भारतीय भाषांत लिहिल्या गेलेल्या रोजनिशा, पत्रे, चरित्रे,

पुढे वाचा

जेव्हा कायदामंत्री डॉ. आंबेडकर उर्दूमधील कामकाज पाहण्यासाठी कोर्टात बसले

कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात एखादी अशी घटना असते, जी तिच्यासाठी आनंददायी आणि ऐतिहासिकही ठरते. माझे वडील अॅड. शेखलाल पटेल यांच्या जीवनातही अशी घटना घडली. ती इतक्या वर्षांनंतर सांगण्याचे कारण म्हणजे नव्या पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी आणि डॉ. आंबेडकरांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा

पुढे वाचा

‘औरंगाबाद समाचार’ : निजाम राजवटीतले उर्दू-मराठी द्वि-भाषी वृत्तपत्र

वृत्तपत्राचा इतिहास हा सामाजिक व राजकीय इतिहासाशी निगडित असतो. वृत्तपत्रे हे साधन म्हणून वेगवेगळ्या चळवळीत वापरण्यात येते. त्यामुळे चळवळीच्या इतिहासाचा एक भाग म्हणून वृत्तपत्रांचा विचार होतो. मराठवाड्यातील वृत्तपत्रांचा इतिहासही ‘मराठवाडा मुक्ती संग्रामा’च्या इतिहासाशी निगडित आहे. त्याचा स्वतंत्रपणे विचार व

पुढे वाचा

‘मलियाना हत्याकांड’ : तीस वर्षें लोटली, न्याय कधी मिळणार?

लियाना हत्याकांड प्रकरणी गेल्या एप्रिल महिन्यात अलाहाबाद उच्च न्यायालयात आणखी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. “३४ वर्षापूर्वी मलियाना, मेरठ तथा फहेतगड तुरुंगात घडलेल्या हत्याकांडाचा तपास विशेष अन्वेषण दलाकडून (एसआयटी) नव्याने करण्यात यावा, ज्यात ८४ जण मारले गेले

पुढे वाचा

हिटलरच्या आत्महत्येचा तो शेवटचा क्षण!

रोबर साठ(पंच्चाहत्तर) वर्षांपूर्वी, ३० एप्रिल १९४५ रोजी, दुपारी साडेतीनच्या सुमाराला अ‍ॅडॉल्फ हिटलर याने प्रथम त्याच्या सहचारिणीला इव्हा ब्राऊनला, विषग्रहण करायला सांगितले. ती मरण पावली आहे याची खात्री केल्यावर त्याने स्वत:च्या उघड्या तोंडात पिस्तुल ठेवले आणि चाप ओढला. निमिषार्धात हिटलरचा

पुढे वाचा

करोना महामारीचे सांप्रदायिकीकरण

भारतात मार्च २०२०पासून करोनाची साथ पसरली. एकूण संसर्ग झालेल्यांची संख्या आता अधिकृतपणे एक कोटीवर गेली आहे. देशभरात सुमारे दीड लाख लोक मृत्युमुखी पडले आहेत. मृतांची ही संख्या आशिया खंडातील सर्वाधिक आणि जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकावरची आहे.

या महामारीची साथ

पुढे वाचा

खासदार मोहुआ मोइत्रा लोकसभेत काय बोलल्या, जो इतका गदारोळ झाला!

लोकसभेतून :

सन्माननीय अध्यक्ष महोदय

महामहीम राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या धन्यवाद प्रस्तावाच्या विरोधात आणि माझ्या पक्षाने या प्रस्तावाला सुचवलेल्या दुरुस्त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी येथे उभी आहे. केवळ या सरकारला जाब विचारला किंवा आपल्या देशात जे काही चालले आहे त्यासंबंधी आवाज उठवला या

पुढे वाचा

नेताजी, नेहरू आणि ब्रिटिशविरोधी लढा

ब्रिटिशांविरोधी दिलेल्या लढ्यातून आधुनिक भारतातील सेक्युलर लोकशाहीला सुरुवात झाली. या लढ्यामध्ये विविध राजकीय विचारणी सहभागी झाल्या. पण धर्माच्या आधारावर राष्ट्रीयत्वाचं तत्त्वं मांडणारी विचारधारा मात्र या लढ्यात कधीच उतरली नाही.

सद्य परिस्थितीमध्ये मात्र निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी ही विचारधारा आपला स्वातंत्र्य

पुढे वाचा

शेतकऱ्यांकडून अधिक कर वसुलीस बाबरची होती मनाई

भारताविषयी बाबरनाम्यातील लिखाण, त्यातील निरिक्षणे, निसर्गाची आणि जीवनाची वर्णने बाबरच्या परहितसहिष्णू विचारांना अधोरेखित करतात. सामान्य शेतकऱ्यांविषयी बाबरला प्रचंड आस्था वाटे. कृषी पद्धती, सिंचनातील बदल, वातावरणानुसार होणारा पीकांमधला बदल यांची बाबरने अत्यंत बारकाईने माहिती घेतली होती.

मुळात फिरस्ता असणारा बाबर

पुढे वाचा