वहीदुद्दीन खान – भूमिकांचे डोंगर माथ्यावर घेऊन फिरलेला म्हातारा

कापाठोपाठ एक धक्के बसत असताना मौलाना वहीदुद्दीन खान यांना कोरोनाने गाठल्याची बातमी आली. वयाच्या ९७व्या वर्षी गंभीर अवस्थेत ते अपोलो रुग्णालायात दाखल झाले. त्याच वेळी त्यांची रुग्णालयातून परतण्याची शक्यता धुसर होत गेली. एक शतक अनुभवलेला हा माणूस अनेकांच्या अनेक

पुढे वाचा

डॉ. मुंहमद इकबाल यांच्या तत्त्वज्ञानाचे चिंतन

विवेकानंद, सर सय्यद, रविंद्रनाथ टागोर, शिबली नोमानी, अरविंद घोष, मौलाना आझाद हे आधुनिक भारतातील काही धर्मचिंतक आहेत. या पुर्वकालीन आणि समकालीन दार्शनिकात डॉ. मुंहमद इकबाल यांनी ते ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात त्या समाजात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

शाह

पुढे वाचा

चिश्ती विद्रोहाचे मुलाधार ख्वाजा मैनुद्दीन अजमेरी

स्लाम हे जीवनाची मूल्ये सांगणारं तत्त्वज्ञान आहे. समाजातील शोषणाची दखल घेऊन त्याची सर्वकालिक कारणमीमांसा इस्लामने केली आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक शोषणाच्या व्यवस्थेला मूलभूत नकार देऊन, त्याला पर्यायी नैतिक तत्त्वज्ञानाची उभारणी कुरआन आणि प्रेषितांच्या इस्लामी क्रांतीतून घडली.

इस्लामच्या

पुढे वाचा

उर्दू इतिहासलेखनात शिवकालीन ग्रंथांचे महत्त्व

र्दू इतिहासलेखन ही एक प्रगल्भ ज्ञानशाखा आहे. या ज्ञानशाखेला शिबली नोमानी, सर सय्यद, प्रा. सुलैमान नदवी, शाह जकाउल्लाह, प्रा. नजीब अशरफ, अबू जफर नदवी या थोर इतिहासकारांचा वारसा लाभला आहे.

उर्दूचा फारसी भाषेशी खूप घनिष्ठ संबंध आहे. फारसी आणि

पुढे वाचा

पॉलिटिकल इस्लामप्रणित समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज

भारतात इस्लामी तत्त्वज्ञानाच्या आणि त्याच्या इतिहासाच्या तत्त्वज्ञानीय चर्चेची सुरुवात सर सय्यद अहमद खान यांनी केली. इस्लाम जीवनाचं तत्त्वज्ञान आहे, हे समजून घेतल्यानंतर सर सय्यद यांनी त्याची मांडणी अनेक भौतिक तत्त्वज्ञानांप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला. पण सर सय्यद हे मुळचे कृतीशील

पुढे वाचा

भारताच्या लोकजीवनाविषयी बाबरला होती आस्था

बाबर हा तुर्कवंशीय होता. तुर्कांचे जगणे भारतीयांपेक्षा निराळे. त्यांचा पेहराव, खानपान, नैसर्गिक रचना भारतीयांपेक्षा वेगळी होती. बाबर भारतात आल्यानंतर त्याला भिन्न जीवनपद्धतीच्या अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे त्याचा त्रागा व्हायचा.

उष्ण वातावरणात जगणे अवघड व्हायचे. तेव्हा इथे बर्फ

पुढे वाचा

मुहमंद पैगंबरांचे श्रमावर आधारित बाजारांचे व्यवस्थापन

लाउद्दीन खिलजीच्या काळात जियाउद्दीन बरनी हा बाजार आणि अर्थकारणाचा अभ्यासक होता. त्याने बाजार व्यवस्थापनाचे अनेक नियम सांगितले आहेत. त्याने मांडलेल्या ‘दारुल अदल’ या महागाई, साठेबाजारी रोखणाऱ्या बाजारपेठेच्या संकल्पनेला त्याकाळी खूप यश आले. बरनीने बाजार आणि अर्थव्यवस्थेविषयीची आपली मते इस्लामी

पुढे वाचा

कशी होती तुघलक काळातील ईद?

ध्ययुगीन इतिहासाच्या साधनांमध्ये अनेक कुतुहुल निर्माण करणाऱ्या नोंदी आढळतात. या नोंदींना एकमेकांशी अर्थपूर्वक जोडल्यानंतर इतिहासाच्या अनेक रोचक घटना समोर येतात. सम्राटकालीन सांस्कृतिक उत्सवांच्या नोंदीदेखील इतिहासाच्या अनेक साधनांमध्ये विखुरलेल्या आहेत. त्या एकत्र केल्याकी उत्सवांचे मध्ययुगीन रूप कसे होते हे कळण्यास

पुढे वाचा

शेतकऱ्यांकडून अधिक कर वसुलीस बाबरची होती मनाई

भारताविषयी बाबरनाम्यातील लिखाण, त्यातील निरिक्षणे, निसर्गाची आणि जीवनाची वर्णने बाबरच्या परहितसहिष्णू विचारांना अधोरेखित करतात. सामान्य शेतकऱ्यांविषयी बाबरला प्रचंड आस्था वाटे. कृषी पद्धती, सिंचनातील बदल, वातावरणानुसार होणारा पीकांमधला बदल यांची बाबरने अत्यंत बारकाईने माहिती घेतली होती.

मुळात फिरस्ता असणारा बाबर

पुढे वाचा

बाबरने शब्दबद्ध केलेला भारत कसा होता?

बाबरचा पिता उमर शेख मिर्झा हा फरगणाचा सुलतान होता.  ८ जून १४९४ रोजी त्याचे निधन झाले. त्यामुळे वयाच्या ११ व्या वर्षी बाबरला राजसुत्रे हाती घ्यावी लागली. बाबरला सत्ता मिळाली, पण चुलत्यांनी आणि नातलगांनी केलेल्या आक्रमणापुढे ती सत्ता टिकली नाही.

पुढे वाचा