‘शेख’ आडनावामुळे घडले असेही काही प्रताप !

सात-आठ वर्षांपूर्वीचा प्रसंग, डेक्कन क्वीननं आम्ही दोघं पुण्याला येत होतो. आम्हाला दोघांनाही खिडकी जवळच्या समोरासमोरच्या जागा मिळाल्या होत्या.

बाहेरची दृश्यं पाहण्यात माझं मन गुंतलं होतं. रेल्वे लाइनच्या बाजूनं वाढलेली झोपडपट्टी, सांडपाणी वाहून नेणारी तिथली उघडी गटारं वाऱ्यानं सर्वभर उडणाऱ्या …

पुढे वाचा

सामाजिक-सांस्कृतिक वातावरण ढवळून काढणाऱ्या दलित पँथरची ५० वर्षे!

जातीय वर्चस्वाच्या जाणिवेला सत्ताधाऱ्यांची साथ मिळते, कामगार वस्तीतल्या बेरोजगार तरुणांना भडकावून दलितांवर हल्ले घडवले जातात, ही स्थिती ५० वर्षांपूर्वीसुद्धा होतीच. फक्त तेव्हा दलित पँथर निर्माण झाली, त्या संघटनेने साहित्य, कविता यांमधून अभिव्यक्ती करत, लेखी भूमिका घेत संघर्षांचा पवित्रा घेतला. …

पुढे वाचा

भारतीय अल्पसंख्याक समुदायांचे हक्क आणि आव्हाने

वळजवळ सर्व देशांमध्ये त्यांच्या राष्ट्रीय प्रदेशात एक किंवा अधिक अल्पसंख्याक गट आहेत, ज्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची स्वतःची वांशिक, सांस्कृतिक, भाषिक किंवा धार्मिक ओळख जी बहुसंख्य लोकसंख्येपेक्षा वेगळी आहे. प्रत्येक नागरिकाला वैयक्तिक गटाच्या ओळखीबद्दल आदर असणे खूप महत्त्वाचे आहे.

भारतातील

पुढे वाचा

डॉ. गेल ऑम्वेट : भारतीय चर्चाविश्व समृद्ध करणाऱ्या लोकविचारवंत

“भारतात एक संस्कृती कधीही अस्तित्त्वात नव्हती. हिंदू भारत, ब्राह्मणिक भारत आणि बुद्धिस्ट भारत या ऐतिहासिकदृष्ट्या तीन भारतीय संस्कृती भारतात राहतात. त्या प्रत्येक भारताला तिची स्वतःची संस्कृती आहे. मुस्लिम आक्रमणाच्या आधीचा इतिहास हा ब्राह्मणिझम आणि बुद्धिझम यांच्यातील संघर्षाचा इतिहास आहे,

पुढे वाचा

स्मरणी आहेत पुण्यातील त्या मुहर्रमच्या मिरवणुकी !

ही त्या काळातील आठवण आहे, ज्या काळात मुहर्रम आमच्यासाठी हा एक ‘सण’ होता. तो मुस्लिमांचा सण असतो आणि तेच साजरा करतात, या बाबतीत आमचे मन अनभिज्ञ होते. आमच्यासाठी जसे गणपती तसे मुस्लिमांसाठी मुहर्रमचे ताबूत असतात हा तो समज होता.

तीसएक

पुढे वाचा

रूपेरी पडद्यावर ‘नाच्या’ची परंपरा कशी सुरू झाली?

‘तमाशा म्हणजेच नाच्या आणि नाच्या म्हणजेच तमाशा!’ ‘नटरंग’ चित्रपटात पांडबा आणि गुणा कागलकर यांच्यामधला हा संवाद! खरं तर हा संवाद ‘नाच्या’ या मध्यवर्ती भूमिकेभोवती ‘नटरंग’चं कथानक गुंफलं असल्यामुळे आला आहे. परंतु वस्तुत: तमाशात सरदार, सोंगाडय़ा आणि शाहीर यांच्यानंतरच नाच्याचा

पुढे वाचा

दिलीपकुमार : मुस्लिम ओबीसी चळवळीचे ‘अर्ध्वयू’

हा ऑगस्ट १९९०ला भारतात मंडल आयोगाच्या अंमलबजावणीची घोषणा तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी केली. त्याच्या परिणामातून उच्च व अभिजन जाती-समुदायात घडलेला गदारोळ सर्वज्ञात आहे. पंतप्रधान सिंग यांच्या ह्या महत्त्वाच्या निर्णयानंतर देशभरात विविध धर्मातील ओबीसींचे संघटन सुरू झाले. संघठन

पुढे वाचा

साहित्य-संस्कृती व्यवहारातील पालखीवाहू ‘मुस्लिम’

साहित्य-संस्कृती, नाट्य, सिनेमा, संगीत अशा कुठल्याही क्षेत्रातील शासकीय किंवा राजकीय समित्यांवर निवडीचं पत्र मिळालं, तेव्हा भरभरून कौतुक सोहळे व त्यानंतर नावावरून होणारे वाद ठरलेलेच असतात. मला या वादांची मजा वाटते. निवडीवर प्रश्न निर्माण करावं असंही कधी वाटत नाही. पण

पुढे वाचा

प्रशासकीय बदल की लक्षद्वीपच्या संस्कृतीवर हल्ला?

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर #SaveLakshadweep ह्या मोहिमेने जोर धरला आहे. यामागचे कारण म्हणजे लक्षद्वीपमध्ये केंद्र सरकारच्या वतीने नियुक्त केलेल्या प्रशासक प्रफुल पटेल यांच्या धोरणात्मक निर्णयाबद्दल स्थानिक जनतेत असंतोष निर्माण झाला आहे.

लक्षद्वीपच्या जनतेचे पारंपरिक जीवन आणि  सांस्कृतिक विविधता

पुढे वाचा

गणपत पाटील : अभिनयाची शिक्षा भोगणारा खरा ‘नटरंग’

चित्रपटात त्यांनी नाच्याचीच भूमिका केली पण जीव ओतून केली अन् ती भूमिका त्यांच्या जीवनावर जणू अतिक्रमणच करून गेली. त्यांची मुले मोठी झाली पण कोणी सोयरिक जुळवायला तयार नव्हते कारण ‘अशा’ माणसाला मुलेबाळे कशी असतील असा प्रश्न जिथे तिथे समोर

पुढे वाचा