दिलीपकुमार : मुस्लिम ओबीसी चळवळीचे ‘अर्ध्वयू’

हा ऑगस्ट १९९०ला भारतात मंडल आयोगाच्या अंमलबजावणीची घोषणा तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी केली. त्याच्या परिणामातून उच्च व अभिजन जाती-समुदायात घडलेला गदारोळ सर्वज्ञात आहे. पंतप्रधान सिंग यांच्या ह्या महत्त्वाच्या निर्णयानंतर देशभरात विविध धर्मातील ओबीसींचे संघटन सुरू झाले. संघठन

पुढे वाचा