भिक मागून सर सय्यद यांनी जमा केला होता विद्यापीठासाठी निधी

ब्रिटिश सत्तेने भारतात आपली वसाहत स्थापन करताना मुस्लिम समाजाची सर्व केंद्रस्थाने उद्ध्वस्त केली. अनेक सामाजिक, धार्मिक संस्था संपवल्या. प्रशासनातून मुस्लिम समाजाला बाजूला सारले. मुस्लिम समाजाची पारंपरिक शिक्षण प्रणाली मोडीत काढली. व्यापार व्यवसायावर निर्बंध लादून राजकीय भूमिका घेणाऱ्या मुस्लिमांच्या दुर्बलीकरणाच्या

पुढे वाचा