मराठी ज्ञान, रोजगाराची आणि अभिजात होण्याची त्रिसूत्री!

द्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून मराठीला ‘अच्छे दिन’ चांगले सुगीचे दिवस आले आहेत, असे म्हणायला काही हरकत नाही. मराठी भाषा विभाग स्थापन झाल्यापासून काल परवापर्यंत सरकारसाठी व लोकांसाठी पण हा विभाग दखलपात्र नव्हता, पण सुभाष देसाई

पुढे वाचा