मलिक अंबर महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजकारणाचे प्रतीक

हाराष्ट्राच्या समकालीन राजकारणात मध्ययुगातील ‘मलिक अंबर’ या प्रतीकाची प्रचंड चर्चा होत आहे. मलिक अंबरच्या चर्चेची कारणे वेगवेगळी आहेत. सध्या शिवसेनेने औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करावे अशी भूमिका घेतली आहे. या बरोबरच सोशल मीडियावरती औरंगाबाद शहराचे नामकरण ‘मलिक अंबर नगर’

पुढे वाचा