कोरोना काळात रोजगाराअभावी अनेकजण बेरोजगार झाले, त्यांना मूलभूत सुविधेपासून वंचित रहावे लागले

‘ऑक्सफॅम अहवाल २०२१’ म्हणजे विषमतेचा विषाणू

कोरोना विषाणूची रोगराई जगातील सर्वांत मोठी आरोग्यविषयकच आपत्ती नव्हती, तर या महामारीने मानवांमधील विषमतेची खाई आणखीनच वाढविली. सुरुवातीच्या काळात भारत सरकारने देशात जगातील सर्वांत क्रूर पद्धतीने लॉकडाऊन लागू केले. त्यामुळे साथीचा फैलाव तर रोखला गेला नाहीच शिवाय अर्थव्यवस्थेचेही प्रचंड

पुढे वाचा