विज्ञानयुग आणि विज्ञानसाहित्य

नाशिक येथे होत असलेल्या 94व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर आहेत. प्रकृती अस्वस्थामुळे ते संमेलनाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचे अध्यक्षीय भाषण एका चित्रफितीच्या माध्यमातून संमेलनाच्या उद्घाटनावेळी दाखवण्यात आले. त्यांचे अनकट भाषण, खास तुमच्यासाठी…

पस्थित

पुढे वाचा