Hindustan Times

‘संपूर्ण क्रांती’ नव्हे संघाला मान्यता मिळवून देण्याचे कारस्थान

ज आपल्या देशाची जशी अवस्था झाली आहे ते विद्वानांपासून एका सामान्य माणसास पूर्णपणे माहीत आहे किंवा या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम कुणावर झाला असेल तर तो सामान्य माणूस आहे. ज्याचं जगणेच एक प्रकारे उद्ध्वस्त झालेलं आहे. धनदांडगे उद्योगपती आणि राजकारण्यांना

पुढे वाचा

बांगलादेश निर्मितीत इंदिरा गांधींची दुर्गादेवींची भूमिका

बंगाली नागरिकांना त्यांचा स्वतंत्र देश निर्माण करण्यासाठी मुजीबुर्रहमान यांनी १९७१ साली पाकिस्तानात भलेमोठे आंदोलन छेडले होते. पाकिस्तानची फाळणी करून पूर्व पाकिस्तानला (सध्याचा बांगलादेश) वेगळा प्रदेश घोषित करावा, अशी मागणी होती. या आंदोलनास इंदिरा गांधी यांनी पाठिंबा दिला आणि पूर्व

पुढे वाचा