बाबरने शब्दबद्ध केलेला भारत कसा होता?

बाबरचा पिता उमर शेख मिर्झा हा फरगणाचा सुलतान होता.  ८ जून १४९४ रोजी त्याचे निधन झाले. त्यामुळे वयाच्या ११ व्या वर्षी बाबरला राजसुत्रे हाती घ्यावी लागली. बाबरला सत्ता मिळाली, पण चुलत्यांनी आणि नातलगांनी केलेल्या आक्रमणापुढे ती सत्ता टिकली नाही.

पुढे वाचा