Book -

नवीन लेखकांसाठी पुस्तके प्रकाशित करण्याची सोपी प्रक्रिया

पूर्वी लिहिणाऱ्यांना व्यासपीठ नव्हते. वर्तमान पत्रात प्रस्थापित लेखकांनाच फक्त स्थान होतं. नवोदित लेखकांच्या गुणवत्तेची कदर करणारी काही मासिके होती, तिथे एखादी कथा छापून येण्याची शक्यता असायची. वाचकांच्या पत्रामध्ये आपलं पत्र छापून येणे म्हणजे लॉटरीच लागण्यासारखं होतं. हजारो पत्रांमधून दोन

पुढे वाचा

मराठी ज्ञान, रोजगाराची आणि अभिजात होण्याची त्रिसूत्री!

द्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून मराठीला ‘अच्छे दिन’ चांगले सुगीचे दिवस आले आहेत, असे म्हणायला काही हरकत नाही. मराठी भाषा विभाग स्थापन झाल्यापासून काल परवापर्यंत सरकारसाठी व लोकांसाठी पण हा विभाग दखलपात्र नव्हता, पण सुभाष देसाई

पुढे वाचा