काय आहे अयोध्या-बाबरी मस्जिदीचा वाद?

स्वतंत्र भारताच्या राजकारणाला आणीबाणीनंतर अयोध्या आंदोलनाने सर्वाधिक प्रभावित केले. रामजन्मभूमी आंदोलनानंतर देशाचे राजकारण पुर्णतः बदलले. राजकारणात भौतिक प्रश्न, सामाजिक समस्यांपेक्षा धार्मिक श्रद्धांना महत्त्वाचे स्थान मिळाले. कालांतराने या श्रद्धांना राष्ट्रीय अस्मितांचे स्वरुप देण्याचा प्रयत्न एका गटाकडून करण्यात आला. त्यातून निर्माण

पुढे वाचा