वाजपेयींच्या काळात झाला होता राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न

ठराशे सत्तावनचे बंड भारतीय स्वातंत्र्य लढ्याची पहिली चळवळ मानली जाते. इथून 15 ऑगस्ट 1947 पर्यंत चाललेल्या 90 वर्षांच्या चळवळीला ‘राष्ट्रीय आंदोलन’ म्हणतात. ज्याची सुरुवात मुघल सम्राट बहादूरशाह जफर यांच्या नेतृत्वात झाली आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात संपली.

स्वातंत्र्य

पुढे वाचा

पाकिस्तानचे अणू बॉम्ब चोरीच्या तंत्रज्ञानावर आहे का?

भारताने 1971च्या युद्धात पाकिस्तानचा जबरदस्त पराभव केला. त्या आधी कधीही जगातल्या कोणत्याही सैन्याने एवढ्या मोठ्या संख्येने (90 हजार) शत्रुसमोर शरणागती पत्करली नव्हती. या लाजिरवाण्या पराभवाचा बदला पाकिस्तानला घ्यायचा होता.

त्यासाठी तत्कालीन पंतप्रधान जुल्फीखार अली भुट्टोंच्या नेतृत्वाखाली भारताविरुद्ध योजना आखल्या

पुढे वाचा

पुस्तकातून उरलेला बाबरी-आयोध्यावाद

‘मी तुला मस्जिदीत पाहिलं, पण तिथे तू नव्हतास

मग मी तुला चर्चमध्ये पाहिलं, तिथेही तू नव्हतास

मी तुला मंदिरात शोधलं, पण तिथेही तू नव्हतास

शेवटी मी माझ्या हृदयात डोकावलो.. आणि तिथे तू होतास’

– जलालुद्दीन रूमी (इराणचा सुफी संत)

गेली

पुढे वाचा

‘सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट’ की सांस्कृतिक वारसा पुसण्याचा प्रयत्न

डिसेंबरमध्ये नव्या संसद भवनाच्या बांधकामाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडले. करोनाकाळ असल्यामुळे भूमीपूजन समारोहाचा मोठा गाजावाजा झाला नाही. नसता जीएसटी कायदा लागू करतांना जसा अर्ध्या रात्री संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले होते आणि जसा जल्लोष करण्यात आला होता, तसाच काही

पुढे वाचा

सावरकरांच्या हिंदुराष्ट्रात वंचितांचे स्थान काय असेल ?

सावरकर, त्यांची हिंदुत्ववादी विचारप्रणाली आणि हिंदुराष्ट्राची त्यांची संकल्पना, हे विषय गेल्या काही दिवसांत सतत चर्चेत आले. त्यांच्याबद्दलच्या श्रद्धेला आणि निव्वळ विरोधालाही मुरड घालून चिकित्सा केल्यास काय दिसते?

गेल्या काही दिवसांपासून सावरकर, त्यांची हिंदुत्ववादी विचारप्रणाली आणि हिंदुराष्ट्राची त्यांची संकल्पना, हे

पुढे वाचा

इतिहासाच्या भगवेकरणाचा प्रयत्न

निवडणुका व त्यातून मोदी सरकारची स्थापना हे संघ परिवाराच्या राजकारणाचे फक्त पहिले पाऊल आहे. लोकांची मानसिकता हिंदुत्ववादासाठी तयार करणे व हिंदुराष्ट्राची मागणी पुढे रेटणे हा यापुढचा परिवाराचा कार्यक्रम आहे. त्यासाठी शिक्षण हे सर्वात मोठे हत्यार असणार आहे.

शालेय वयातच

पुढे वाचा