शासनाच्या मराठी मंडळावर मुस्लिम का नाहीत?

मोरेसर आणि दीक्षितसर यांना मुसलमान सहकारी का मिळाले नाहीत? असा प्रश्न विचारल्यावर हे दोघेही विद्वान असे म्हणतील की, आमचे सहकारी आम्ही निवडलेले नाहीत. आमच्याही नियुक्त्या राज्य सरकारने केलेल्या आहेत! प्रश्न त्यांनाच विचारलेलाच नाही. पुरोगामी म्हणवणाऱ्या तीन पक्षांच्या आघाडीला

पुढे वाचा

साहित्य-संस्कृती व्यवहारातील पालखीवाहू ‘मुस्लिम’

साहित्य-संस्कृती, नाट्य, सिनेमा, संगीत अशा कुठल्याही क्षेत्रातील शासकीय किंवा राजकीय समित्यांवर निवडीचं पत्र मिळालं, तेव्हा भरभरून कौतुक सोहळे व त्यानंतर नावावरून होणारे वाद ठरलेलेच असतात. मला या वादांची मजा वाटते. निवडीवर प्रश्न निर्माण करावं असंही कधी वाटत नाही. पण

पुढे वाचा

अहमदनगर : मध्ययुगीन भारतातील ऐतिहसिक शहर

भारतात आलेल्या परदेशी प्रवाशांनी ज्या शहरांच्या नगररचनेचे कौतुक केले आहे, त्यात अहमदनगरचा समावेश होतो. तुघलकाबादच्या वास्तुशैलीने तत्कालीन जगातील विद्वानांवर असाच प्रभाव निर्माण केला होता. पण तुघलकाबादच्या तुलनेत अहमदनगरची वैशिष्ट्ये निराळी आहेत.

सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून या शहराची रचना करण्यात

पुढे वाचा

प्रगतिशील कविंच्या उर्दू शायरीतून ‘नेहरू दर्शन’

त्तावीस मे हा पंडित नेहरूंचा स्मृतिदिन! यंदा त्यांची विशेष आठवण येण्याचं एक कारण आहे. ते म्हणजे आज देशात करोनाचं विनाशाकारी, हजारो माणसांचा दररोज बळी घेणारं तांडव सुरू आहे. अशा प्रसंगी सर्वांत मोठी उणीव भासते आहे, ती मानवतेची साद घालणाऱ्या

पुढे वाचा

कलीम खान : साहित्यातील आधुनिक कबीर

मीच दिल्ली, मीच केरळ, मीच हिंदुस्थान आहे

मरणही माझे भुईला, कुंकवाचे दान आहे

बाबरी मस्जिद असो वा जन्मभू पुरुषोत्तमाची

माझियासाठी अयोध्या आदराचे स्थान आहे

असा उदात्त दृष्टिकोन असलेला साहित्यातील तारा मावळला, यवतमाळ जिल्ह्यातील आर्णिचे जेष्ठ साहित्यिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य

पुढे वाचा

कलीम खान : पुरस्कार नाकारणारे जगावेगळे वल्ली

ख्यातकीर्त गज़लकार जनाब कलीम खान यांचे १ मे रोजी निधन झाले. दोहें या काव्यप्रकारासाठी खान महाराष्ट्रभर परिचित होते. मराठी, हिंदी आणि उर्दू भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. ७ ऑगस्ट १९५४ रोजी जन्मलेले कलीम खान द्विभाषी गज़लकार होते. मराठीसह ते उर्दूतही

पुढे वाचा

डॉ. मुंहमद इकबाल यांच्या तत्त्वज्ञानाचे चिंतन

विवेकानंद, सर सय्यद, रविंद्रनाथ टागोर, शिबली नोमानी, अरविंद घोष, मौलाना आझाद हे आधुनिक भारतातील काही धर्मचिंतक आहेत. या पुर्वकालीन आणि समकालीन दार्शनिकात डॉ. मुंहमद इकबाल यांनी ते ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात त्या समाजात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

शाह

पुढे वाचा

मराठीतील ‘कोहिनूर-ए-गझल’ इलाही जमादार

राठीतले प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. पिंपरी-चिंडवड येथील राहत्या घरी 31 जानेवारी 2021 रोजी त्यांचे निधन झाले. मृत्यसमयी त्यांचे वय 75 होते.

गेल्या वर्षी पाय घसरून ते घरात पडले

पुढे वाचा

डॉ. दाऊद दळवी : एक व्यासंगी इतिहासकार

डॉ. दाऊद दळवी महाराष्ट्रातील एक थोर इतिहासकार होऊन गेले. रटाळ वाटणाऱ्या इतिहासाचे खुमासदार शैलीत सादरीकरण करण्याची वेगळी परंपरा त्यांनी विकसित केली होती. डॉ. दळवींचा जन्म २० जानेवारी १९३७ला कोकणात झाला. त्यांच्या व्यावसायिक जीवनाची सुरुवातच प्राध्यापक म्हणून झाली.

ठाण्याच्या ज्ञानसाधना

पुढे वाचा

इकबाल यांची कविता म्हणजे कामगार हिताचा एल्गार

से सांगितले जाते की, रशियन व फ्रेंच राज्यक्रांतिनंतर स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्त्वे जगाला मिळाली, पण त्याही आधी इस्लामने ही मूल्ये जगाला दिलेली आहेत. त्यातूनच जगात समताधिष्ठित डावा विचार निपजला.

नंतरच्या काळात या मुल्यांना घेऊनच जगात आर्थिक, राजकीय

पुढे वाचा